जो मन जिंकेल तो जग जिंकेल Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. या चढ-उतारांमधून योग्य तो मार्ग काढत आपण पुढे जात असतो. आयुष्यात आपण काय करत असतो हे आपल्याला समजणं फार महत्वाचे आहे. जर का आपल्याला ते समजलं नाही तर मग त्याचा काहीच अर्थ नसतो. माणासाचे मन स्वच्छ असायला पाहिजे. मनामध्ये कोणाबद्वलही वाईट विचार आले नाही पाहिजेत. मनामध्ये इतरांबद्दल नेहमी चांगला विचार यायला पाहिजे. कोणाबद्दलही मनामध्ये राग अथवा क्रोध राहता कामा नये. आयुष्यात पैसा तर सगळेच कमवतात. माणसाने जीवनात पैसै कमवत असताना मित्र कमवणे देखील फार महत्वाचे असते. आपल्याजवळ पैसा असला म्हणजे सगळं काही आहे या भ्रमामध्ये माणसाने राहायला नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्यात इतरांची मने आपल्याला कशी जिंकता येतील याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणूनच मन जिंकेल तो जग जिंकेल यावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो. त्यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended