स्वामींनी किल्ला कशाला संबोधले आहे? What guidance dose Swami Samarth Gave us?

  • 3 years ago
लहानपणापासूनच समुद्रकिना-यावर फिरायला गेलो असताना आपल्याला वाळूमध्ये किल्ला बनवण्याची प्रचंड आवड असते. वाळूमध्ये किल्ले बनवत असताना आपण अनेक गोष्टींचे भान विसरून जातो. आपल्या देशामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे किल्ले हे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. या किल्ल्यांना खूप मोठा इतिहास व वारसा लाभलेला आहे. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी स्वामींनी किल्ला कशाला संबोधले आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #SwamiSamarth #Forts
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended