आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून ते संपूर्ण आयुष्यापर्यंत आपण आपली परंपरा जपली पाहिजे. आपण आपल्याला जे शोभेल तेच केले पाहिजे. म्हणून आपली परंपरा जपणे का महत्वाचे आहे? यावर आपल्याला शांतीगिरी महाराजांनी काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -