प्रार्थना म्हणण्याचे काय फायदे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
आपण आयुष्यात देवाची प्रार्थना जर नियमितपणाने म्हटली तर जीवनामध्ये आपली खूप प्रगती होते व आपल्याला भरघोस यश प्राप्त होते. प्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे उत्साहाचे, चैतन्याचे व समृद्धीचे वातावरण निर्माण होते. देवाची प्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या मनामध्ये येत असलेले विचार नाहीसे होण्यास मदत होते. आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराची प्रार्थना किती महत्वाची आहे ते यावरून कळते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्रार्थना म्हणण्याचे काय फायदे आहेत यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा