माणसाच्या आयुष्यामध्ये शरीर हा एका अविभाज्य भाग आहे. शरीरामुळे आपण जीवनामधील असंख्य कामे करू शकतो. आपल्या शरीरातील अवयवांमुळे आपण एकाच वेळी विशिष्ट कामे आणि अनेक गोष्टी करत असतो. शरीराला असणा-या अवयवांमुळे आपण जीवनात यशस्वी होतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर महत्वाचे का आहे? असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -