योग्य वेळी त्याग केल्यानेच मिळते पुण्य - जीवनोपयोगी रामायण | Ramayan Katha | Lokmat Bhakti

  • 3 years ago
रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार ही बातमी मंथरा या कैकयीच्या दासीला कळते. रामाला होणारा युवराजपदाचा अभिषेक कैकयीसाठी घातक आहे, असे मंथरा सांगण्याचा प्रयत्न करते. पण कैकयीचे रामावर पुत्रवत प्रेम असते. म्हणून ती मंथरेचे म्हणने नाकारते. मंथरा ही अतिशय कपटी आणि बुद्धीभेद करण्यात वाकबगार असते. ती कैकयीस म्हणते, “राम राजा झाल्यावर कौसल्या राजमाता होईल आणि तुला तिचे दास्यत्व पत्करावे लागेल.” पुढे ती म्हणते, “तू दशरथ महाराजांची आवडती राणी असूनदेखील तुला ही बातमी न सांगण्यात त्यांच्या मनात कपट आहे.” ही मात्रा बरोबर लागू पडते. कैकयी मंथरेच्या कह्यात जाते. रामायणामध्ये भरत आणि शत्रुघ्न यांना श्री रामांची आठवण का येत असतं याबद्दलची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #JaiShriRam #Ramayan #Ramayankatha #Ram #Laxman #Bharat #Shatrughna
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended