वसईतील 12 गावांचा संपर्क तुटला

  • 3 years ago
तानसा नदीला आलेल्या पुरामुळे भाताणे पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या परिसरातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे.

Category

🗞
News

Recommended