वैशाली सांगतेय, हा तर स्पर्धकांवर अन्याय | Bigg Boss Marathi 2 | Lokamt Manoranjan

  • 3 years ago
वैशाली माडे नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने झुम टिव्हीशी गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान शिवानीच्या रिएंट्रीबाबत देखील तिने सांगितले. ती म्हणाली की, शिवानी फायनलपर्यंत गेली तर हा इतर स्पर्धकांवर अन्याय होईल. कारण फायनलपर्यंत पोहोचणारे स्पर्धक 100 दिवस बिग बॉसच्या घरात राहाणार आहेत. शिवानी तिच्या मर्जीने बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली होती. ती बाहेर गेल्यानंतर तिने बिग बॉस मराठी 2 चे भाग हे पाहिलेच असणार... प्रत्येकजण कशाप्रकारचा खेळ खेळतंय हे पण तिला कळले असणार... तिला पुन्हा यायची परवानगी दिल्यानंतर आता तिच्याप्रमाणे सगळ्यांनाच ब्रेक घेण्याची परवानगी मिळाली पाहिजे. घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरात घेतले जात असेल तर प्रत्येकजण घरात आजारी पडेल आणि एक आठवड्याचा तरी ब्रेक घेऊन परतेल... शिवानीला स्पेशल ट्रीटमेंट देणे हा इतर स्पर्धकांवर अन्यायच आहे.
अशा रंजक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमत मनोरंजन

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended