NCP MP Srinivas Patil म्हणतात फळभाज्या रेल्वेनी पाठवू द्या

  • 3 years ago
साताऱ्याच्या पोटनिवडणूकीत उदयनराजे यांना हरवून लोकसभेत पोहोचलेले श्रीनिवास पाटील दररोज प्रश्न उपस्थित करताहेत. नेहमी शेतकऱ्यांच्या आणि साताऱ्याच्या जनतेचे प्रश्न ते लोकसभेत उपस्थित करताहेत. शुन्य प्रहरात त्यांनी आज अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. साताऱ्याचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात फळे आणि फुलं तसेच भाज्या पिकवतात. हा माल मुंबईला पाठवण्यासाठी त्यांना १५० किलोमिटर अंतरावर असलेल्या मीरज रेल्वेस्थानकावर जावं लागतं. त्यात वेळ जातो आणि भाज्या सुकायला लागतात. त्याचा आर्थिक फटका या शेतकऱ्यांना बसतो. केंद्र सरकारनी पुण्याच्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्याला जर सांगितल तर सांगलीतूनच मु्ंबई, पुणे अहमदाबाद ईथे जाणाऱ्या रेल्वेमधे जर या भाज्या आणि फळं पाठवण्याची व्यवस्था झाली तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं ते म्हणाले.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019