ठाकरेंच्या घोषणेचा 'या' मनपांवर काय परिणाम?BMC Elections | Uddhav Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
युती-आघाडी विसरा, पक्ष बळकट करा, असा मंत्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलाय. राज्यातल्या हायव्होल्टेज महापालिका निवडणुका उंबरठ्यावर असताना ठाकरेंनी पक्षबळकटीचे आदेश दिलेत. या महापालिकांमधली सत्ता समीकरणं कशी असतील ते आपण पाहणार आहोत.... मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिका निवडणुका उंबरठ्यावर आहेत. काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे..त्यामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना झाला तर काय परिस्थिती असेल..युतीची शक्यता नाहीच पण शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी झाली तर काय परिस्थिती असेल, हे चारही पक्ष वेगळे लढले तर काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..

#BMCElection #Uddhavthackeray #Mumbai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat