कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना

  • 3 years ago
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. या कारगिल युद्धाला आज १८ वर्षे झाली. यानिमित्तानं हा विजयदिन दक्षिण मुख्यालयाचे नॅशनल वॉर मेमोरियल येथे साजरा करण्यात आला

Recommended