• 3 years ago
बदलत्या वातावरणाचा हापूस आंबा मोहोरावर परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे आंब्याचा मोहर आणि कैऱ्या गळून पडत आहेत.
सटाणा तालुक्यातील शेतकरी झाडांवर दिवसातून 3 ते 4 वेळा पाण्याची फवारणी करतायंत.

Category

🗞
News

Recommended