Girish Mahajan to Uddhav Thackrey : कोण विचारापासून भरकटलंय हे दिसतंय, महाजनांचा ठाकरेंना टोला
राज्य सरकारकडून राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदक विजेत्यांच्या बक्षीसांच्या रकमेत वाढ करण्यात आलीये. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गिरीश महाजनांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.