• 2 years ago
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळाचं सावट निर्माण झालं होतं. पण आता पाऊस परतलाय. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कसा आनंदोत्सव साजरा केला? तुम्हीच पाहा

Category

🗞
News

Recommended