मराठवाड्यातील धरण अद्याप कोरडीच..दारणा धरणातील पाणी सोडल्याने जायकवाडीची पाणी पातळी थोडी वाढली..

  • last month
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे..

Category

🗞
News

Recommended