• last year
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सोमवारी ऊस दर संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. परंतु या बैठकीला साखर कारखानदाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही बैठक स्थगित करून पुन्हा बैठक बोलवण्यात यावी अशी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. तसेच साखर कारखानदार यांच्यावर जोरदार टीका ही त्यांनी यावेळी केली आहे.

Category

🗞
News

Recommended