परतीच्या पावसाचा तडाखा! भात शेतीचे नुकसान

  • 3 years ago
केळघर (जि. सातारा) : गेले दाेन दिवस परतीच्या पावसामुळे जावली तालुक्यातील केळघर येथील भात शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हाेत आहे.
Video : संदीप गाडवे
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Rain