Social Distancing हाच एकमेव पर्याय | Rajesh Tope On Corona | Maharashtra News

  • 3 years ago
मुंबईत काल एका रूग्णाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यामुळे शहरातली परिस्थिती गंभीर बनल्याचं चित्र समोर आलं होतं. पण राज्य सरकारनी वेळीच उपयायोजना करून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मुंबई कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसरा आणि चौथा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आहे, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांना दिलेल्या एक्सक्लुजीव मुलाखतीत सांगितलं. राज्यातली जनता सूज्ञ आहे. पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेला फार काही सांगण्याची गरज नाही. मात्र येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या काळात आपण गर्दी टाळली आणि अगदीच सामान्य उपाय जरी कटाक्षानी केले तरी आपण या रोगाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखू शकतो, अशी खात्री त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सींग म्हणजे व्यक्तीशी संपर्क कमी करणे हाच एकमेव उपाय जनतेला करावा लागेल आणि स्वच्छता ही कटाक्षानी पाळावी लागेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. पाहूया त्यांची ही एक्सक्लुजीव मुलाखत


#LokmatNews #SocialDistancing #rajeshtope
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended