मणिपूरमधील 5,800 हून अधिक लोकांनी मिझोराममध्ये पलायन केले आहे. नागरिकांनी शेजारच्या राज्यातील मेईटी आणि आदिवासी यांच्यातील अलीकडील हिंसक संघर्षानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकार्यांनी रविवारी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News