Maharashtra: अजित पवार यांच्या बंडामुळे राज्य सरकार अधिक भक्कम, आकडेवारीत मोठा बदल, जाणून घ्या
राज्याच्या राजकारणात घडलेल्या \'पॉवरफूल नाट्या\'नंतर महत्त्वपूर्ण घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्य विधिमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या आकडेवारीतही मोठा बदल झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News