जितिन प्रसाद म्हणाले, सर्व विचार करुनच निर्णय घेतलाय | Sarkarnama | Politics

  • 3 years ago
जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली असून, प्रसाद यांनी मात्र, त्याला उत्तर देणे टाळले आहे. विचार करुनच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#JitinPrasada #Leader #BJP #Congress #UttarPradesh #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​