कोरोनाच्या धास्तीने १२०० विद्यार्थिनींचे वसतिगृह खाली..

  • 3 years ago
औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची जबाबदारी म्हणून देवगिरी महाविद्यालयाच्या शारदाबाई गोविंदराव पवार वसतिगृहातील जवळपास १२०० विद्यार्थिनींचे वसतिगृह रिकामे करण्यात आले आहे. (व्हिडिओ: सचिन माने)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #Corona #Devgiricollege #Viral #ViralaVideo

Category

🗞
News

Recommended