या कामगारांना शेतात काढावे लागताहेत दिवस!

  • 3 years ago
या कामगारांना शेतात काढावे लागताहेत दिवस

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाने मिरची तोडणीचे काम थांबले. मालकानेही साथ सोडली. गाववाल्यानी बाहेर काढले. किराणा सामान देण्यास कुणी तयार नाही. आता तर आम्हाला शेतात संसार थाटण्याशिवाय पर्यायच उरला नाही. जेवणाचे तर सोडा पिण्याच्या पाण्याचे मोठेच वांदे आहेत. अशा संकटातून मायबाप सरकार आम्हाला बाहेर काढणार का? अशी आर्त हाक तेलंगणात अडकलेल्या मजुरांनी दिली आहे.
(व्हिडिओ : संदीप रायपुरे)

#CoronaVirus #Curfew #Labours #Chandrapur #Vidarbha #SakalNews #viral #news

Recommended