स्वच्छ लातूरसाठी प्रयत्न करणार

  • 3 years ago
सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून लातूरचे पिण्याचे पाणी, गटारे, घनकचरा इत्यादी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. लातूरकरांच्या दोन – तीन प्रमुख मागण्यांपैकी स्वच्छ लातूर ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे. त्यावर भर देणार आहोत. 'अमृत' योजनेत लातूरचाही समावेश केलेला आहे. त्याचाही निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

Recommended