फक्त पत्र पाठवून आरक्षण मिळत नाही! | Maratha Reservation | Politics | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
बीड : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी याबाबत केंद्राकडे बोट दाखवून राजकारण करत असल्याचा, आरोप शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. #marathareservation #vinayakmete #beed

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended