"मनविसेनं फायर ऑडिटसाठी तीनवेळा पत्रव्यवहार केला, पण..."
मनविसे कडून फायर ऑडिट साठी तीन वेळा पत्रव्यवहार करून, पूर्वसूचना देऊन सुद्धा प्रशासन झोपून राहिले आणि आज दुर्दैवी घटना घडल्यावर हात सॅनेटाईज करून मोकळे झाले. व्यवस्थेची अनास्था, गलथान कारभार तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे असा आरोप मनविसेनं केला आहे.