इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईकरांमध्ये उत्सुकता...

  • 3 years ago
दुबई येथे T20 विश्वचषकाला सुरवात झाली असून क्रिकेतप्रेमींसाठी खरी मेजवानी उद्या असणार आहे. इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अनेक क्रिकेतप्रेमी आतुरतेने वाट पाहत असून या संघर्षाच्या लढाईत इंडिया जिंकेल अस विश्वास मुंबईतील नवोदित क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. आतापर्यंत झालेल्या इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये इंडिया नेहमी जिंकत आली असून इंडियाचे शिलेदार चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने इंडियाच जिंकेल अस विश्वास या खेळाडूंनी व्यक्त केला.

Recommended