केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवय शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार नाहीत - नाना पटोले

  • 3 years ago
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचे दहन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या उत्तर महाराष्ट्र दौ-याची सुरुवात केली. केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

#NanaPatole #Congress #Modi #BJP #farmarprotest

Recommended