२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसंदर्भात नौदलाने कोणते बदल केले?

  • 2 years ago
२६/११ च्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी भारताने नेमकी कोणती पावले उचलली आणि भारतीय नौदलाने त्यामध्ये नेतृत्व करून नेमके कोणते महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. तसेच समुद्रामध्ये एखादी संशयास्पद घटना घडली किंवा संशयास्पद गोष्ट सापडली तर पुढे कार्यवाही कशी होते, ते जाणून घ्या..

Recommended