ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; वीज तोडणी तात्पुरत्या काळासाठी थांबवली

  • 2 years ago
महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तूर्तास थांबवण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत नुकतीच ही घोषणा केली. शेतकऱ्यांची उभी पिकं शेतात असेपर्यंत थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही अशी घोषणा आज त्यांनी विधानसभेत या विषयावरील चर्चेत उत्तर देताना केली.

Recommended